पांडव काही दिवसांनी एकचक्रा नावाच्या नगरीत पोहोचले. ते सर्वजण तेथे त्यांचे नाव व गाव बदलून ब्राम्हण-वेषाने फिरू लागले.
एके दिवशी ते एका ब्राम्हणाच्या घरी आले....
एकदा धृतराष्ट्राने युधिष्ठिराला सांगितले की, “एकदा तुम्ही वारणावतला जा. तेथे खूप मोठी यात्रा भरते. तेथे गेल्यावर फार मोठे पुण्य मिळते.”
धुतराष्ट्राने खूप आग्रह केला म्हणून...
दुःशासन एक दिवस रागाने म्हणाला, “या पांडवांचे प्रस्थ फारच वाढत चालले आहे. यांचा नाश केला पाहिजे.”
तेव्हा दुर्योधन म्हणाला, “भीमाला सर्व प्रथम ठार केले पाहिजे....
भीष्माचार्यांच्या सर्व काही लक्षात आले, म्हणून त्यांनी पांडवांची शिक्षणासाठी वेगळी व्यवस्था केली. सर्व राजपुत्रांसाठी त्यांनी शिक्षक ठेवले.
त्यांना सर्वांना एकदा धर्माचार्यांनी पाठ दिला- “सत्यं वद,...
पंडुपुत्रांना हस्तिनापुरात सोडून ऋषिमुनी निघून गेले. पंडुपुत्रांना पाहून तेथील सर्व लोकांना खूप आनंद झाला, परंतु धृतराष्ट्राच्या पुत्रांना मात्र ते आलेले अजिबात आवडले नाही व...
हस्तिनापुरात पांडवांचे पर्दापण होत आहे, ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.
हस्तिनापुर मध्ये चर्चा चालू होती की, “पांडव हे कौरवेश्वर पंडू राजाचे पुत्र आहेत. ते सगळेजण...